Type Here to Get Search Results !

8 मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन सूत्रसंचालन, भाषण!

८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन सूत्रसंचालन भाषण, माहिती, 8 March Mahila din Sutarsanchalan,bhashan,Mahila din Marathi Mahiti.






माहिती PDF डाउनलोड करण्यासाठी ➤ यथे क्लिक करा 


🚩 जागतिक महिला दिवस अप्रतिम भाषण विद्यार्थी शिक्षकांसाठी 




                            मराठी भाषण -1.                         

८ मार्च -ह्या दिवसाला स्त्री दिन म्हणतात..
पण का? एकच दिवस स्त्री दिन का म्हणून पाळायचा? जसा शेतकरी बैल पोळा साजरा करतो, बैलाला सजवून, त्याच्या कडून काम न करुन घेता, त्याला सजवून, त्याला पुरणपोळी खाउ घालुन त्याचे आभार मानतो आणि मग दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा औताला किंवा बैल गाडीला जुंपून. बरं ज्या बैलाचे इतके कौतुक केले जाते , त्याच बैलाला म्हातारा झाला की मग सरळ कसायला विकायला पण तोच शेतकरी कमी करित नाही.  … तसंच काहीसं वाटतं हे…

तुम्हाला कदाचित माझे  विचार अतिरेकी वाटत असतील, पण मला जे वाटतं , जे पटतं ते मी लिहीतो. कदाचित बऱ्याच  वाचकांना आवडणार पण नाही माझे विचार पण…………………….! .स्त्री च्या आयुष्याचे कित्ती तरी वेगवेगळे पैलु आहेत , पण  त्यांचा विचार न करता, केवळ, मातृ रूपालाच सगळीकडे प्रणाम केला  जातो. स्त्री म्हंटलं , की, जिजामाता, किंवा तत्सम मातृ रुपच पूजले जाते  असे का? ह्या एकाच रुपा शिवाय स्त्री दुसऱ्या कुठल्याही रुपात का अपील होत नाही?


एखादा पुरुष आपल्या आई बद्दल अगदी भर भरुन बोलेले, पण तेच जेंव्हा बायकोची वेळ येते तेंव्हा मात्र एकही चांगला गुण बोलतांना त्याची जीभ का अडखळते? (स्त्री च्या समोर बरं कां, तिच्या मागे तुम्ही भलेही कितीही तारीफ करित असाल, पण तिच्या समोर तुम्ही कधीही चांगले बोलणार नाही )( मी इन्क्लुडॆड)?)

मी इथे लिहितांना स्वतःशी पुर्ण प्रामाणिक राहुन लिहिण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्वतःच्या चुका पण मोकळेपणाने कबूल करतोय. मी किती चांगला आणि धुतल्या तांदुळा सारखा आहे हे इथे दाखवायचा प्रयत्न केलेला नाही.माझ्या बद्दल पण मी जसा आहे तसा कव्हर केलंय!

टीव्ही वरचे कार्यक्रम -सगळ्यामधे स्त्रियांची उभी केलेली प्रतिमा.. ही एक तर आक्रस्ताळी, किंवा खूप प्रेमळ अशीच असते. नॉर्मल स्त्रिया कधीच दाखवल्या जात नाहीत. बालिका बधु सारखे सिरियल्स ज्या मधे बाल विवाहित ८ वर्षाची मुलगी आणि तिच्या संसारात रोमान्स शोधणाऱ्या पण स्त्रियाच असतात.. !बालिका बधु या विषयावर आधी पण लिहिलंय..

https://bhashan.sutrasanchalan.com/2020/02/8.html


बरेचसे मॅरिड लोकं  पण असतील वाचणारे, तेंव्हा,स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा की बायकोला मी तुझ्यावर प्रेम करतो, किंवा, मला तु खुप आवडतेस, किंवा, तुला किती त्रास होतो गं, नोकरी करुन घर सांभाळतांना? असं व म्हंटलं आहे   (दिवसा (!) आणि काही स्वार्थ नसतांना)……

जरी तुम्ही आणि मी  हे सगळं रिअलाइझ करतो तरीही, आपण ह्या गोष्टी  बोलून दाखवण्याची कंजूषी का करतो?

घरामधे लहान  मूल असेल तर पहिल्या मुलाच्या वेळेस वडील पण तितक्याच प्रेमाने रात्र जागून काढतात, पण दुसऱ्या इशू च्या वेळेस तिला एकटीलाच रात्रीचा दिवस करावा लागतो.. … हे खरं आहे.. माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालंय… उद्या ऑफिस आहे म्हणून मी सरळ हॉल मधे झोपायला जायचो..  आणि बायको मुलीला सांभाळत रात्र काढायची कशी बशी..

➤ सूत्रसंचालन नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

एकदा   म्हणून तर पहा तिला आणि ऍप्रिशिएट तर करा ? आणि हे म्हंटल्यावर तिच्या डोळ्यातले भावच तुम्हाला सांगून जातील की तिला किती बरं वाटलं आहे ते, आणि नव्या उमेदीने ती अजुन जास्त काम करण्यासाठी  आनंदाने तयार होइल. त्या साठी जागतिक स्त्री दिनाची गरज नाही.  ( मी केलंय आज हे.. पहिल्यांदा भर दुपारी तिला सांगितलं……… आता काय ते लिहित नाही हो.. तुम्ही आपलं सांगा तुम्हाला काय वाटतं ’तिच्या बद्दल ’ – आणि ’तिलाच’!

हे तर अर्थात पुर्ण सत्य आहे की तुम्ही  आपल्या बेटर हाफ  वर खूप प्रेम करता ( बघा तिच्या नावात सुध्दा तुम्ही अर्धे आहातच) तर, मग आपल्याच स्वतःच्या ’अर्ध्या’ भागाला- अर्धांगिनी ला  धन्यवाद देण्यात किंवा ऍप्रिशिएट करण्यात  कमीपणा का वाटावा आपल्याला ?

हे सगळं आपण गृहीत धरतो.. म्हणजे तिने हे केलेच पाहिजे… तिचंच कामं  आहे हे…सकाळी ऑफिस ला जातांना स्वयंपाक करुन जायचं, संध्याकाळी आल्याबरोबर , आपण टिव्ही समोर बसतो, आणि ’ती’ स्वयंपाक घरात.. वगैरे…वगैरे.. या अर्थी..रात्री घरी आल्यावर स्वयंपाक घरात भाजी चिरायला- वगैरे मदत केली तर काय हरकत आहे? काहीच काम नसेल तर कमीत कमी तिच्याजवळ बसून गप्पा तरी मारता येतात ना? ( हो अगदी जशा, तुम्ही लग्नाच्या पहिल्या दोन वर्षात मारत होता… तश्शाच!)

एक दिवस स्त्री दिवस म्हणून साजरा करतांना एक स्त्री म्हणून तिने काय मिळवले आहे ? किंवा काय होणार असे दिवस साजरे करुन?

मला एका गोष्टीबद्दल इथे लिहावंसं वाटत.. स्त्रियांचे मासिकांमधून फक्त, सुंदर कसं दिसावं,  किंवा अशाच फालतू टॉपिक्स ला कव्हर केलेलं असतं..

जर स्त्री ला स्त्रीचे स्त्रीत्व जपायचे असेल, स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे केवळ नवऱ्याच्या करियरशीच निगडित  झालेले नसावे असे वाटत असेल तर …..मला जे काही म्हणायचय तेच नेमकं इथे व्यवस्थित कन्व्हे केलं गेलंय.. ………

मराठी स्त्रियांना पण स्वयंपाक घरामध्ये सेफ वाटते.   अगदी गुरुगुट्या भात आणि शेवग्याची आमटी सारख्या अगदी टुकार आणि फालतू विषयावर  सोशल साइटसवर चर्चा करण्याचे धाडस फक्त स्त्रियाच करू शकतात, अर्थात काही पुरुषही त्या चर्चेमधे सहभागी होतांना दिसतात…… ( मे बी ड्य़ु टू अपोझीट सेक्स अट्रॅक्शन असेल ) इव्हन काही सोशल साइट्स वर सुद्धा अगदी असेच ना शेंडा ना बुडखा असलेले विषय चवीने चघळण्यात स्त्रिया पुढे असतात. जर स्त्रियांनीच स्वतः काही करायचं नाही , स्वयंपाक आणि सौंदर्य साधने या व्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयात इंटरेस्ट घ्यायचा नाही असं ठरवून टाकलं की मग असे  स्त्री दीन दररोज जरी साजरे केले Qगेले तरीही काही परिणाम होणार नाही…


कविता

जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू

नको रडू..’स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ म्हणत तू
शोध घे स्वत:चा ,एक नवीन कहाणी लिही तू

घर आणि करिअर,तारेवरची कसरत करतेय तू
२१ व्या शतकातली सुपरवुमन तू

रक्षण,आरक्षण हे आक्रोश सोड तू
कर्म करत रहा,’फळाला’ पात्र होशील तू

भगिनी भाव जरुर पाळ तू
कणखर हो,स्वत:ची मदत स्वत: हो तू

विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू

उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू
‘स्त्री’ म्हणून जन्मलीयेस,’व्यक्ती’ म्हणूनही जग तू

— स्वप्ना

गजल : कन्या भ्रूण की गुहार

शकुंतला सरुपरिया

पराया धन क्यों कहते हो, तुम्हारा ही खजाना हूं
जीने दो कोख में मुझको, मैं जीने को बहाना हूं

दरों-दीवार दरवाजे, हर आंगन की जरूरत हूं
मोहब्बत हूं मैं देहरी, मैं खुशि‍यों का फसाना हूं

कहीं बेटी, कहीं बहाना, कहीं बीवी, कहीं हूं मां,
मैं रिश्तों का वो संदल हूं, मैं खुशबू का घराना हूं

मैं मेहमां हूं, परिंदा हूं, पड़ोसी का वो पौधा भी
क्यूं माना मुझको बर्बादी, गमों का क्यूं तराना हूं

सुबह हूं, रात हूं, गुल हूं, जमी मैं, आसमा भी मैं
मैं सूरज-चांद-तारा हूं, मैं दुनिया, मैं जमाना हूं

दुआ हूं मैं ही तो रब की, मैं भोला हूं मैं ही भाबनम
लहर हूं मैं, समंदर हूं, मैं गुलशन, मैं वीराना हूं

हज़ारों साल-ओ-सदियां मेरी बेनूरी को रोए
दीदावर कोई तो कहते मैं तो बेटी का दीवाना हूं
.                     मराठी भाषण -2                           .


८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन……
आज २१व्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे..आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे..आणि हे कौतुकास्पद आहेच..एका जर्मन महिलेला महिलांच्या कष्टाची जाणीव झाली आणि ती जगा समोर यावी या साठी तिने प्रयत्न केले…असंख्य कामगार महिलांनी तिला उत्तम साथ दिली..२०व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत जगभरातील जवळ जवळ सर्व स्त्री वर्गाला मतदानाचा हक्क नाकारलेला होता.पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते.या स्त्री –पुरुष विषमतेसाठी ,अन्यायाला वाचा फ़ोडण्यासाठी स्त्रिया प्रयत्नशील होवु लागल्या होत्या. या साठी १९०७ मध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती.त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय तडफ़दार कम्युनिस्टवादी महिलेने “सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे” अशी जोरदार घोषणा केली. ८मार्च १९०८ ला न्युयॉर्क मध्ये स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली. कामाच्या ठीकाणी सुरक्षितता आणि सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क या दोन प्रमुख मागण्या केल्या.या अमेरिकेतील महिलांच्या व्यापककृतीने प्रभावित होवुन क्लारा झेट्किन ने हा प्रश्न डेन्मार्क मधील कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेत मांडला …तो दिवस होता ८ मार्च १९१०…..अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस म्हणुनच जागतिक महिला दिन म्हणुन साजरा होवु लागला.
यावर्षी १०० वर्ष पूर्ण होताहेत या दिवसाला, म्हणुन जगभर जोरदार शताब्दी वर्ष साजरे होत आहे.
या १००वर्षाच्या कालखंडात खरच स्त्री खुप पुढे निघुन गेली आहे. आज ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करताना दिसते..पूर्वी चूल आणि मूल करणारी स्त्री आज त्या जबाबदा-या संभाळून देखिल आर्थिक क्षेत्रात खंबीर उभी आहे..पण पण—
खरच ती स्वतंत्र आहे? असा प्रश्न पडतोच.आज पुरुषांच्या विखारी नजरा, बालिके पासून वृद्ध्ये वर ही अत्याचार होताना दिसतात..गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकांत आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरीच सुरक्षित आहे का? नोकरीच्या ठीकाणी, लोकल मध्ये, अपरात्री प्रवास करणारी स्त्री सुरक्षित आहे? …..तर नाही हेच उत्तर येइल..ही परिस्थिती खेड्या पाड्या पासून मोठ्या शहरांपर्यंत एकच आहे.. ज्यांना घरातुन पुरुषी साथ आहे, भक्कम आधार आहे..त्या सोडल्या तर परितक्त्या, विधवा, एकाकी रहाणा-या, ज्या बालिका अनाथ आहेत अशा स्त्रियांचे स्त्रीत्व नक्कीच धोक्यात आहे.पण त्या घाबरतात म्हणुन ही असेल म्हणा..पण ही सत्य परिस्थिती आहे. ज्या या ही परिस्थितीत खंबीर ताठ मानेने उभ्या आहेत त्यांना समाज टरकून असतो….खरतर स्त्री ही जात्यात भित्री असते असे म्हणतात, तिच्या वर टीका ही केली जाते..पण स्त्री ही घाबरते ते फ़क्त पुरुषांना..हे कटु सत्य नाकारता येणार नाही..
अत्याचारी स्त्री किंवा ज्या घरी स्त्रीवर अतोनात अत्याचार घडलेले किंवा घडत असतात, आजुबाजुला स्त्री वर होणारा अन्याय बघत असतात, ते लोक नवीन स्त्रीजन्माला म्हणजे मुलीला जन्म द्यायला घाबरु लागलेत..त्यात लग्न हा व्यापार बनू लागला आहे, महागाई प्रचंड , खाणारी तोंडे घरात अनेक …अशाने मुलगी जन्माला आली तर तिचे संगोपन, मोठी होइ तो पर्यंत डोळ्यात तेल घालुन संभाळणे, लग्न कार्य आणि समाजाच्या वाईट नजरा या पासून सुटका केली तर बरे! या कारणाने तर आज मुलीच्या जन्मावरच प्रश्न चिन्ह उमटले नसेल ना? म्हणुन तर स्त्री भ्रूणहत्या घडत नसतील ना? हा प्रश्न मनात आल्या वाचुन रहात नाही.
८मार्च हा दिवस सगळीकडे जोरदार साजरा होताना दिसतो..वेगवेगळ्या स्पर्धा , फ़ॅशन शो, यावर अतोनात खर्च होताना दिसतो..त्या पेक्षा स्त्रीवर होणारे अत्याचार, बालिकेपासून मोठ्या मुलींना कसे संभाळावे, त्यांची सुरक्षितता.. अन्यायावर तोडगा….विवाहानंतरचे समुपदेशन, घटस्फ़ोटा पासून संसार वाचवणे —घराघरात भांडणे –तंटे होवु नयेत, स्त्री स्त्रिची खरी मैत्रीण आहे..शत्रू नव्हे….अशा अनेक विषयावर प्रबोधने चर्चीली जावीत असे मला वाटते..
आज आपण मध्यमवयीन स्त्रीया महिला दिन आला कि बाहेरचे प्लॅन आखतो …दिवसभर बाहेर रमतो पण मोलकरणीच्या जीवावर!…..त्या ही महिला आहेत हे आपण का लक्षात घेत नाही…का त्यांना एक दिवस आपण सुट्टी बहाल करत या दिवशी?
असो! अनेक बाजु आहेत महिला दिनाच्या साज-या करणावरुन…महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत , पण सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता तिचे आरोग्य ..आणि घरगुती हक्क!
आज बाहेरच्या समाजातुन तिला अनेक हक्क मिळालेले आहेत…नव्हे ते तिने मिळवले आहे ..
पण आज घरात बहुतेक ठीकाणी पुरुष सत्ताच चालते..काही महत्वाचे निर्णय घेताना गृहलक्ष्मीचे मत विचारात घेतले जात नाही..तिला फ़क्त निर्णय ऐकवले जातात ..तर असे न होवु देता..तिला योग्य तो सन्मान मिळणे आवश्यक आहे.आरोग्याची काळजी तिने स्वत:च घेतली पाहिजे..त्यासाठी स्वत;साठी रोज काही तास बाजुला ठेवुन योग, फ़िरणे,किंवा स्वत:च्या छांदात तिने रमवुन घेतले तर ती जास्त आरोग्य प्राप्त करु शकेल.
“निरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते.”…………
अशी नवी म्हण करायला हरकत नाही.
———————————————
सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.(जिल्हा कोल्हापूर)

 .                          मराठी भाषण -3                        .

भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.
स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
राजा जनकाच्या राजसभेत याज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते. ते तुम्हाला आठवते का? त्यांना प्रश्न विचारण्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती. त्या काळी अशा स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धराच्या हातात चमकणारे दोन बाण असावेत तसे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.
तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरूषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा थोडक्यात प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायीक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धामध्ये पुरूष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण.
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनिता विल्यम्‌स, अंजु जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बसे कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत.
सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. आताच राष्ट्रकूल स्पर्धामध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणांत महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे.
त्याचप्रमाणे समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडते असं म्हणतात. चित्रपट हे माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकतं. काळाबरोबर चित्रपटातील नायिका बदलत गेली. विशेष म्हणजे चित्रपटातील हे बदल समाजामध्ये स्त्रीनं घडवून आणलेल्या बदलांच प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्यापूर्वी ‘फिअरलेस’ १९१३-४७ एक स्त्री अन्यायाचा प्रतिकार करीत, गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत होती. टारझन, जेम्स, बॉंड, रँबो यांनीही मान खाली घालावी असं तिच कर्तृत्व होतं. ‘फिअरलेस नादिया’.. पळत्या टांग्यात उडी मारणं, तलवारबाजी, भालाफेक, पळ्त्या रेल्वेतून उड्या मारणं असे तिचे अचाट कृत्य स्त्रीच्या नाजुकपणाच्या सर्व कविकल्पना या स्त्रीने तलवारीच्या एका फटक्यात उधळून लावल्या. त्या काळात अहिल्या उद्धार (१९१९) सारखे काही स्त्री प्रधान चित्रपटही बनले. मात्र स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभुमीवर तिचा दुर्गावतारच अधिक अधोरेखित झाला.

.                         हिंदी भाषण -1                            .

महिला दिवस पर निबंध : नारी का सम्मान
रवीन्द्र गुप्ता भारतीय संस्कृति में नारी के सम्मान को बहुत महत्व दिया गया है। संस्कृत में एक श्लोक है- 'यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:। अर्थात्, जहां नारी की पूजा होती है, वहां देवता निवास करते हैं। किंतु वर्तमान में जो हालात दिखाई देते हैं, उसमें नारी का हर जगह अपमान होता चला जा रहा है। उसे 'भोग की वस्तु' समझकर आदमी 'अपने तरीके' से 'इस्तेमाल' कर रहा है। यह बेहद चिंताजनक बात है। लेकिन हमारी संस्कृति को बनाए रखते हुए नारी का सम्मान कैसे किय जाए, इस पर विचार करना आवश्यक है।

माता का हमेशा सम्मान हो मां अर्थात माता के रूप में नारी, धरती पर अपने सबसे पवित्रतम रूप में है। माता यानी जननी। मां को ईश्वर से भी बढ़कर माना गया है, क्योंकि ईश्वर की जन्मदात्री भी नारी ही रही है। मां देवकी (कृष्ण) तथा मां पार्वती (गणपति/ कार्तिकेय) के संदर्भ में हम देख सकते हैं इसे। किंतु बदलते समय के हिसाब से संतानों ने अपनी मां को महत्व देना कम कर दिया है। यह चिंताजनक पहलू है। सब धन-लिप्सा व अपने स्वार्थ में डूबते जा रहे हैं। परंतु जन्म देने वाली माता के रूप में नारी का सम्मान अनिवार्य रूप से होना चाहिए, जो वर्तमान में कम हो गया है, यह सवाल आजकल यक्षप्रश्न की तरह चहुंओर पांव पसारता जा रहा है। इस बारे में नई पीढ़ी को आत्मावलोकन करना चाहिए। बाजी मार रही हैं लड़कियां अगर आजकल की लड़कियों पर नजर डालें तो हम पाते हैं कि ये लड़कियां आजकल बहुत बाजी मार रही हैं। इन्हें हर क्षेत्र में हम आगे बढ़ते हुए देखा जा सकता है । विभिन्न परीक्षाओं की मेरिट लिस्ट में लड़कियां तेजी से आगे बढ़ रही हैं। किसी समय इन्हें कमजोर समझा जाता था, किंतु इन्होंने अपनी मेहनत और मेधा शक्ति के बल पर हर क्षेत्र में प्रवीणता अर्जित कर ली है। इनकी इस प्रतिभा का सम्मान किया जाना चाहिए। कंधे से कंधा मिलाकर चलती नारी नारी का सारा जीवन पुरुष के साथ कंधे से कंधा मिलाकर चलने में ही बीत जाता है। पहले पिता की छत्रछाया में उसका बचपन बीतता है। पिता के घर में भी उसे घर का कामकाज करना होता है तथा साथ ही अपनी पढ़ाई भी जारी रखनी होती है। उसका यह क्रम विवाह तक जारी रहता है। उसे इस दौरान घर के कामकाज के साथ पढ़ाई-लिखाई की दोहरी जिम्मेदारी निभानी होती है, जबकि इस दौरान लड़कों को पढ़ाई-लिखाई के अलावा और कोई काम नहीं रहता है। कुछ नवुयवक तो ठीक से पढ़ाई भी नहीं करते हैं, जबकि उन्हें इसके अलावा और कोई काम ही नहीं रहता है। इस नजरिए से देखा जाए, तो नारी सदैव पुरुष के साथ कंधेसे कंधा मिलाकर तो चलती ही है, बल्कि उनसे भी अधि‍क जिम्मेदारियों का निर्वहन भी करती हैं। नारी इस तरह से भी सम्माननीय है। विवाह पश्चात विवाह पश्चात तो महिलाओं पर और भी भारी जिम्मेदारि‍यां आ जाती है। पति, सास-ससुर, देवर-ननद की सेवा के पश्चात उनके पास अपने लिए समय ही नहीं बचता। वे कोल्हू के बैल की मानिंद घर-परिवार में ही खटती रहती हैं। संतान के जन्म के बाद तो उनकी जिम्मेदारी और भी बढ़ जाती है। घर-परिवार, चौके-चूल्हे में खटने में ही एक आम महिला का जीवन कब बीत जाता है, पता ही नहीं चलता। कई बार वे अपने अरमानों का भी गला घोंट देती हैं घर-परिवार की खातिर। उन्हें इतना समय भी नहीं मिल पाता है वे अपने लिए भी जिएं। परिवार की खातिर अपना जीवन होम करने में भारतीय महिलाएं सबसे आगे हैं। परिवार के प्रति उनका यह त्याग उन्हें सम्मान का अधि‍कारी बनाता है। शेष अगले पेज पर...


बच्चों में संस्कार डालना बच्चों में संस्कार भरने का काम मां के रूप में नारी द्वारा ही किया जाता है। यह तो हम सभी बचपन से सुनते चले आ रहे हैं कि बच्चों की प्रथम गुरु मां ही होती है। मां के व्यक्तित्व-कृतित्व का बच्चों पर सकारात्मक और नकारात्मक दोनों प्रकार का असर पड़ता है।




इतिहास उठाकर देखें तो मां पुतलीबाई ने गांधीजी व जीजाबाई ने शिवाजी महाराज में श्रेष्ठ संस्कारों का बीजारोपण किया था। जिसका ही परिणाम है कि शिवाजी महाराज व गांधीजी को हम आज भी उनके श्रेष्ठ कर्मों के कारण आज भी जानते हैं। इनका व्यक्तित्व विराट व अनुपम है। बेहतर संस्कार देकर बच्चे को समाज में उदाहरण बनाना, नारी ही कर सकती है। अत: नारी सम्माननीय है। अभद्रता की पराकाष्ठा आजकल महिलाओं के साथ अभद्रता की पराकाष्ठा हो रही है। हम रोज ही अखबारों और न्यूज चैनलों में पढ़ते व देखते हैं, कि महिलाओं के साथ छेड़छाड़ की गई या सामूहिक बलात्कार किया गया। इसे नैतिक पतन ही कहा जाएगा। शायद ही कोई दिन जाता हो, जब महिलाओं के साथ की गई अभद्रता पर समाचार न हो।
क्या कारण है इसका? प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया में दिन-पर-‍दिन अश्लीलता बढ़ती‍ जा रही है। इसका नवयुवकों के मन-मस्तिष्क पर बहुत ही खराब असर पड़ता है। वे इसके क्रियान्वयन पर विचार करने लगते हैं। परिणाम होता है दिल्ली गैंगरेप जैसा जघन्य व घृणित अपराध। नारी के सम्मान और उसकी अस्मिता की रक्षा के लिए इस पर विचार करना बेहद जरूरी है, साथ ही उसके सम्मान और अस्मिता की रक्षा करना भी जरूरी है। अशालीन वस्त्र भी एक कारण कतिपय 'आधुनिक' महिलाओं का पहनावा भी शालीन नहीं हुआ करता है। इन वस्त्रों के कारण भी यौन-अपराध बढ़ते जा रहे हैं। इन महिलाओं का सोचना कुछ अलग ढंग का हुआ करता हैं। वे सोचती हैं कि हम आधुनिक हैं। यह विचार उचित नहीं कहा जा सकता है। अपराध होने यह बात उभरकर सामने नहीं आ पाती है कि उनके वस्त्रों के कारण भी यह अपराध प्रेरित हुआ है। ‍इतिहास से देवी अहिल्याबाई होलकर, मदर टेरेसा, इला भट्ट, महादेवी वर्मा, राजकुमारी अमृत कौर, अरुणा आसफ अली, सुचेता कृपलानी और कस्तूरबा गांधी आदि जैसी कुछ प्रसिद्ध महिलाओं ने अपने मन-वचन व कर्म से सारे जग-संसार में अपना नाम रोशन किया है। कस्तूरबा गांधी ने महात्मा गांधी का बायां हाथ बनकर उनके कंधे से कंधा मिलाकर देश को आजाद करवाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। इंदिरा गांधी ने अपने दृढ़-संकल्प के बल पर भारत व विश्व राजनीति को प्रभावित किया है। उन्हें लौह-महिला यूं ही नहीं कहा जाता है। इंदिरा गांधी ने पिता, पति व एक पुत्र के निधन के बावजूद हौसला नहीं खोया। दृढ़ चट्टान की तरह वे अपने कर्मक्षेत्र में कार्यरत रहीं। अमेरिका के पूर्व राष्ट्रपति रोनाल्ड रेगन तो उन्हें 'चतुर महिला' तक कहते थे, क्योंकि इंदिराजी राजनीति के साथ वाक्-चातुर्य में भी माहिर थीं। अंत में... अंत में हम यही कहना ठीक रहेगा कि हम हर महिला का सम्मान करें। अवहेलना, भ्रूण हत्या और नारी की अहमियत न समझने के परिणाम स्वरूप महिलाओं की संख्या, पुरुषों के मुकाबले आधी भी नहीं बची है। इंसान को यह नहीं भूलना चाहिए, कि नारी द्वारा जन्म दिए जाने पर ही वह दुनिया में अस्तित्व बना पाया है और यहां तक पहुंचा है। उसे ठुकराना या अपमान करना सही नहीं है। भारतीय संस्कृति में महिलाओं को देवी, दुर्गा व लक्ष्मी आदि का यथोचित सम्मान दिया गया है अत: उसे उचित सम्मान दिया ही जाना चाहिए।

.                              हिंदी भाषण -2                       .


भारतीय संस्कृति में नारी के सम्मान को बहुत महत्व दिया गया है। संस्कृत में एक श्लोक है- 'यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:। अर्थात्, जहां नारी की पूजा होती है, वहां देवता निवास करते हैं। किंतु वर्तमान में जो हालात दिखाई देते हैं, उसमें नारी का हर जगह अपमान होता चला जा रहा है। उसे 'भोग की वस्तु' समझकर आदमी 'अपने तरीके' से 'इस्तेमाल' कर रहा है। यह बेहद चिंताजनक बात है। लेकिन हमारी संस्कृति को बनाए रखते हुए नारी का सम्मान कैसे किय जाए, इस पर विचार करना आवश्यक है।

माता का हमेशा सम्मान हो

मां अर्थात माता के रूप में नारी, धरती पर अपने सबसे पवित्रतम रूप में है। माता यानी जननी। मां को ईश्वर से भी बढ़कर माना गया है, क्योंकि ईश्वर की जन्मदात्री भी नारी ही रही है। मां देवकी (कृष्ण) तथा मां पार्वती (गणपति/ कार्तिकेय) के संदर्भ में हम देख सकते हैं इसे।

किंतु बदलते समय के हिसाब से संतानों ने अपनी मां को महत्व देना कम कर दिया है। यह चिंताजनक पहलू है। सब धन-लिप्सा व अपने स्वार्थ में डूबते जा रहे हैं। परंतु जन्म देने वाली माता के रूप में नारी का सम्मान अनिवार्य रूप से होना चाहिए, जो वर्तमान में कम हो गया है, यह सवाल आजकल यक्षप्रश्न की तरह चहुंओर पांव पसारता जा रहा है। इस बारे में नई पीढ़ी को आत्मावलोकन करना चाहिए।


बाजी मार रही हैं लड़कियl


अगर आजकल की लड़कियों पर नजर डालें तो हम पाते हैं कि ये लड़कियां आजकल बहुत बाजी मार रही हैं। इन्हें हर क्षेत्र में हम आगे बढ़ते हुए देखा जा सकता है । विभिन्न परीक्षाओं की मेरिट लिस्ट में लड़कियां तेजी से आगे बढ़ रही हैं। किसी समय इन्हें कमजोर समझा जाता था, किंतु इन्होंने अपनी मेहनत और मेधा शक्ति के बल पर हर क्षेत्र में प्रवीणता अर्जित कर ली है। इनकी इस प्रतिभा का सम्मान किया जाना चाहिए।

कंधे से कंधा मिलाकर चलती नारी

नारी का सारा जीवन पुरुष के साथ कंधे से कंधा मिलाकर चलने में ही बीत जाता है। पहले पिता की छत्रछाया में उसका बचपन बीतता है। पिता के घर में भी उसे घर का कामकाज करना होता है तथा साथ ही अपनी पढ़ाई भी जारी रखनी होती है। उसका यह क्रम विवाह तक जारी रहता है।

उसे इस दौरान घर के कामकाज के साथ पढ़ाई-लिखाई की दोहरी जिम्मेदारी निभानी होती है, जबकि इस दौरान लड़कों को पढ़ाई-लिखाई के अलावा और कोई काम नहीं रहता है। कुछ नवुयवक तो ठीक से पढ़ाई भी नहीं करते हैं, जबकि उन्हें इसके अलावा और कोई काम ही नहीं रहता है। इस नजरिए से देखा जाए, तो नारी सदैव पुरुष के साथ कंधेसे कंधा मिलाकर तो चलती ही है, बल्कि उनसे भी अधि‍क जिम्मेदारियों का निर्वहन भी करती हैं। नारी इस तरह से भी सम्माननीय है।

विवाह पश्चात

विवाह पश्चात तो महिलाओं पर और भी भारी जिम्मेदारि‍यां आ जाती है। पति, सास-ससुर, देवर-ननद की सेवा के पश्चात उनके पास अपने लिए समय ही नहीं बचता। वे कोल्हू के बैल की मानिंद घर-परिवार में ही खटती रहती हैं। संतान के जन्म के बाद तो उनकी जिम्मेदारी और भी बढ़ जाती है। घर-परिवार, चौके-चूल्हे में खटने में ही एक आम महिला का जीवन कब बीत जाता है, पता ही नहीं चलता। कई बार वे अपने अरमानों का भी गला घोंट देती हैं घर-परिवार की खातिर। उन्हें इतना समय भी नहीं मिल पाता है वे अपने लिए भी जिएं। परिवार की खातिर अपना जीवन होम करने में भारतीय महिलाएं सबसे आगे हैं। परिवार के प्रति उनका यह त्याग उन्हें सम्मान का अधि‍कारी बनाता है।

बच्चों में संस्कार डालना

बच्चों में संस्कार भरने का काम मां के रूप में नारी द्वारा ही किया जाता है। यह तो हम सभी बचपन से सुनते चले आ रहे हैं कि बच्चों की प्रथम गुरु मां ही होती है। मां के व्यक्तित्व-कृतित्व का बच्चों पर सकारात्मक और नकारात्मक दोनों प्रकार का असर पड़ता है।


इतिहास उठाकर देखें तो मां पुतलीबाई ने गांधीजी व जीजाबाई ने शिवाजी महाराज में श्रेष्ठ संस्कारों का बीजारोपण किया था। जिसका ही परिणाम है कि शिवाजी महाराज व गांधीजी को हम आज भी उनके श्रेष्ठ कर्मों के कारण आज भी जानते हैं। इनका व्यक्तित्व विराट व अनुपम है। बेहतर संस्कार देकर बच्चे को समाज में उदाहरण बनाना, नारी ही कर सकती है। अत: नारी सम्माननीय है।


अभद्रता की पराकाष्ठा

आजकल महिलाओं के साथ अभद्रता की पराकाष्ठा हो रही है। हम रोज ही अखबारों और न्यूज चैनलों में पढ़ते व देखते हैं, कि महिलाओं के साथ छेड़छाड़ की गई या सामूहिक बलात्कार किया गया। इसे नैतिक पतन ही कहा जाएगा। शायद ही कोई दिन जाता हो, जब महिलाओं के साथ की गई अभद्रता पर समाचार न हो।

क्या कारण है इसका? प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया में दिन-पर-‍दिन अश्लीलता बढ़ती‍ जा रही है। इसका नवयुवकों के मन-मस्तिष्क पर बहुत ही खराब असर पड़ता है। वे इसके क्रियान्वयन पर विचार करने लगते हैं। परिणाम होता है दिल्ली गैंगरेप जैसा जघन्य व घृणित अपराध। नारी के सम्मान और उसकी अस्मिता की रक्षा के लिए इस पर विचार करना बेहद जरूरी है, साथ ही उसके सम्मान और अस्मिता की रक्षा करना भी जरूरी है।

अशालीन वस्त्र भी एक कारन

कतिपय 'आधुनिक' महिलाओं का पहनावा भी शालीन नहीं हुआ करता है। इन वस्त्रों के कारण भी यौन-अपराध बढ़ते जा रहे हैं। इन महिलाओं का सोचना कुछ अलग ढंग का हुआ करता हैं। वे सोचती हैं कि हम आधुनिक हैं। यह विचार उचित नहीं कहा जा सकता है। अपराध होने यह बात उभरकर सामने नहीं आ पाती है कि उनके वस्त्रों के कारण भी यह अपराध प्रेरित हुआ है।

‍इतिहास से
देवी अहिल्याबाई होलकर, मदर टेरेसा, इला भट्ट, महादेवी वर्मा, राजकुमारी अमृत कौर, अरुणा आसफ अली, सुचेता कृपलानी और कस्तूरबा गांधी आदि जैसी कुछ प्रसिद्ध महिलाओं ने अपने मन-वचन व कर्म से सारे जग-संसार में अपना नाम रोशन किया है। कस्तूरबा गांधी ने महात्मा गांधी का बायां हाथ बनकर उनके कंधे से कंधा मिलाकर देश को आजाद करवाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है।

इंदिरा गांधी ने अपने दृढ़-संकल्प के बल पर भारत व विश्व राजनीति को प्रभावित किया है। उन्हें लौह-महिला यूं ही नहीं कहा जाता है। इंदिरा गांधी ने पिता, पति व एक पुत्र के निधन के बावजूद हौसला नहीं खोया। दृढ़ चट्टान की तरह वे अपने कर्मक्षेत्र में कार्यरत रहीं। अमेरिका के पूर्व राष्ट्रपति रोनाल्ड रेगन तो उन्हें 'चतुर महिला' तक कहते थे, क्योंकि इंदिराजी राजनीति के साथ वाक्-चातुर्य में भी माहिर थीं।

अंत में...
अंत में हम यही कहना ठीक रहेगा कि हम हर महिला का सम्मान करें। अवहेलना, भ्रूण हत्या और नारी की अहमियत न समझने के परिणाम स्वरूप महिलाओं की संख्या, पुरुषों के मुकाबले आधी भी नहीं बची है। इंसान को यह नहीं भूलना चाहिए, कि नारी द्वारा जन्म दिए जाने पर ही वह दुनिया में अस्तित्व बना पाया है और यहां तक पहुंचा है। उसे ठुकराना या अपमान करना सही नहीं है। भारतीय संस्कृति में महिलाओं को देवी, दुर्गा व लक्ष्मी आदि का यथोचित सम्मान दिया गया है अत: उसे उचित सम्मान दिया ही जाना चाहिए।

                     English भाषण                             .

Student Essays on International Women’s Day

1)

Although International Women’s Day has been celebrated for many years, it is only recently that it has been celebrated in Kandahar. Female students at the Afghan-Canadian Community Center (ACCC) have prepared a selection of essays in commemoration of this very special day.

Woman:

Woman means an angel on the earth. That with one hand shakes the cradle and with other hand earth.
This is the woman that all the scientists are borne from her. Therefore have a high place and degree in the world. Should take her name with dignity and respect. There for there is a day given in the history of world for woman.
Should give woman her rights better. All the facilities of life should be given to them. Therefore they could train their children better. A woman should work shoulder by shoulder with man and take part. More then this that they solve the home problems they solve the outside problems too. a woman is a mother, sister and wife.
In the forwarded and foreign countries all the woman rights are given to them. But unfortunately in our country the women are living in a lower state of life and are away from the all facilities of life. And like an animal or a thing is sold or bought and used. And don’t have a permission at home and society.
We have saw and heard that more than 10 women have suicides and are not given any rights. We are hopeful from all over the world that in section of freedom of women, violence and use of them as animals and a thing that is sold or bought. Should have attention, should hear their voice and should try to give them their rights.
Thank you.
– Yelda

2)

International Women’s Day (8 March) is an occasion marked by women’s groups around the world every year. It is a major day of global to be celebrate .This date is selected in many countries as a national holiday. When women on all continents, often divided by national boundaries and by ethnic, linguistic, cultural, economic and political differences, come together to celebrate their Day, they can look back to a tradition that represents at least nine decades of struggle for equality, justice, peace and development.
International Women’s Day is the story of ordinary women as makers of history; it is rooted in the centuries-old struggle of women to participate in society on an equal footing with men.
Afghans used to celebrate the International Women Day in the fast; however, there were some constrains and impediments. This valuable ceremony was fully stopped during Taliban regime.
With the start of new government in Afghanistan, IWD celebration is being practiced by various national and international organizations. But the celebration is still symbolic, and has not been practically in place. Most of the Afghan women still face family violence and inequality. Yet most Afghan women face discriminations and differences in the society, and they are still not considered as an important contributor to man’s life.
The international community and Afghan government have started various projects and used different techniques to stop the discrimination and equalize the rights of man and woman in the society. There are some achievements, but still there a long way to go through until this culture changes.
We are hopeful and wish to see a society where men and women work together without any discrimination.
– Mahmooda

3)

March 8th is a global day that belongs to someone without existence of whom no one can imagine our world, someone who is a kind mother, a caring sister, a good friend, a beloved wife and a big helper. Yes! It’s she, a woman. Women compose half of the glob’s population there for they play the most important and responsible role in a family, society and country’s success. Today women in almost all the societies are not limited to taking care of children, cooking food, cleaning the houses, but also working in big organizations on important posts as managers and business owners.
Islam our holy religion has clearly defined rights for women. They should have equal rights to get education, equal employment opportunities and to have their say in any decision taken for their career or future lives. When we talk about women and their rights unfortunately it should be mentioned that our society has a bitter experience in this regard. In some societies in Afghanistan they are not thought as human beings and not treated equally, however globally women’s education, health and the violence against them is worse than that of men. In contrast to past in recent years violence against women has been increased and we hear incredible and horrible stories of women domestic abuse through news especially in rural areas. Underage and forced marriages are common and a woman’s consent is not thought necessary in a decision that influences her entire life. In such men dominant societies women become victims of these kinds of violence due to lake of education and awareness about human rights particularly women rights.
Education is one of the key factors to overcome differences. The life of an educated woman is completely different from that of an uneducated woman who is deprived of this universal right. A girl who goes to school will marry later, have fewer children, pay more attention to her children and family and will be more active in the community. As said by scholars, a child says give me an educated mother, I will give you an educated nation. Thus it is imperative to understand importance of women education. Just think if a country keeps deprived half of the population from education, how it will improve? Only education can break the vicious circle of poverty, having an education and economic independence are the two fundamental factors for women that help in the overall development of the community.
 If the society treat women equally as men, give them the status they deserve, provide them the opportunity to get education and choose a career for their future and take part in political, social and economical issues of the country, the country will probably be moving towards a prosperous future. Only by celebrating women day and talking about their issues the problems will not be solved we need to take action. To make this possible we need to establish community centers and other awareness programs in rural areas which can help promote awareness of women of their rights and responsibilities in the society. Government and religious leaders should try to change laws and practices that allow gender discrimination. We ask the international community to support the Afghan government’s efforts to prevent crimes against women through its efforts towards reconstruction of country.
However, in recent years things have been changed rapidly in the country and great improvements have been made, we hope for better when Afghan women will have the right to get education, select their future career, freedom of expressing their opinions, equal rights of employment and the right to have their say in decisions taken for the future of their country.
– Sharifa


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad